हवा हा जीवनाचा मूलाधार आहे. मानवाने अन्नाविना काही काळ, पाण्याविना काही दिवस जगणे शक्य आहे; मात्र शुद्ध हवेविना काही मिनिटेही…
जपानमधील टोन नदी ही केवळ एक नदी नाही, तर ती जपानी समाजाच्या इतिहासाशी, संस्कृतीशी, अर्थव्यवस्थेशी आणि आधुनिक विकासाशी अतूटपणे जोडलेली…
जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या…
मानवजातीसमोरील संकट, प्रयत्न, प्रयोग आणि पुढील आव्हानांचा सखोल वेध मानवजातीने प्रगतीचे शिखर गाठताना पृथ्वीच्या छातीत खोलवर अनेक जखमा केल्या. वायू…
मानवजातीसमोर उभे असलेले सर्वात मोठे आव्हान कोणते ? युद्ध, भूक, दारिद्र्य, सामाजिक संघर्ष… की अजून काही? खरे तर हवामान बदल,…
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जैवविविधतेचे तळागाळातील संवर्धन सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने 1 कोटी 36 लाख रुपयांचा निधी केला…
महाराष्ट्र : हवामान बदलाला तोंड देऊ शकेल अशा तळागाळातील आदर्श प्रारूपाचा प्रणेता मुंबई - जलसुरक्षा, ऊर्जा संक्रमण आणि सामूहिक सहभाग…
निसर्गाचा ऱ्हास म्हणजेच माणसाच्या भविष्याचा ऱ्हास हे वास्तव दुर्लक्षित करून केवळ पाच वर्षांच्या सत्ताकाळात जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा हा प्रयत्न…
रायगडमध्ये निसर्गानुभव कार्यशाळा : जैवविविधतेचे संवर्धन व निसर्ग सहवासाचा अनुभव रायगड : येथील जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्र यांच्या वतीने दिनांक…
कोल्हापूर: सहकारी ज्ञान व्यवस्थापनाद्वारे पर्यावरणाचे संरक्षण होणे आवश्यक आहे. त्यासाठी सार्वत्रिक प्रयत्न करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जेष्ठ पर्यावरण तज्ज्ञ…