साहित्य चळवळ

उत्कृष्ट कथासंग्रह, कादंबरीस ‘सुचेतस आर्ट्स’तर्फे साहित्य पुरस्कार

पुणे : महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यकृतींचा गौरव व्हावा आणि मराठी साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’तर्फे उत्कृष्ट कथासंग्रह आणि कादंबरी…

4 months ago

खुर्च्यांचा नव्हे, साहित्याचा विजय व्हावा !

मराठी साहित्यविश्वातील एक प्रतिष्ठित संस्था असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या अलीकडील निवडणुकीने केवळ पदाधिकाऱ्यांचा बदल घडवला नाही, तर संस्थेच्या कार्यपद्धती, संस्कृती…

6 months ago

विचार, कला आणि चिंतनाचा संगम : नव अनुष्टुभची नवी उंची

वाचकांना समृद्ध करणारी संपादनदृष्टीमराठी वाङ्‍मयीन नियतकालिकांच्या गर्दीत आशयाची उंची, संपादनाची शोधक दृष्टी आणि सांस्कृतिक बांधिलकी या तिन्ही गोष्टींचा सुंदर संगम…

7 months ago

कुठल्याही भेदाच्या पलीकडली परंपरा म्हणजे गुरु शिष्य परंपरा

कवी अजय कांडर, कवयित्री संध्या तांबे यांच्या उपस्थितीत गुरु शिष्य पत्र स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पल्लवी शिंदे माने,मालिनी लाड, तनया…

7 months ago

मधुभाईं म्हणजे आनंदाचा सागर

रत्नागिरी येथे मराठी भाषा विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने शनिवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी पद्मश्री मधु मंगेश…

7 months ago

कवी अजय कांडर यांना साहित्य चळवळ योगदानासाठी अक्षरमित्र पुरस्कार

एक फेब्रुवारी रोजी लांजा रिंगणे येथे पुरस्काराचे वितरण कणकवली - कवी अजय कांडर यांचे कोकणच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीतील गेली 35…

8 months ago

आयुष्य साहित्यसेवेला अर्पण केलेली प्रसिध्द मराठी स्त्रीवादी कवयित्री अंजलीताई

जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी-९ ३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १० महिलांच्या…

8 months ago

संमेलने ही साहित्याची ऊर्जाकेंद्रे – चंद्रकांत पोतदार

बलभीम साहित्य संघ, कुद्रेमानी जि. बेळगाव20 वे ग्रामीण साहित्य संमेलन दि. 28 डिसेंबर, 2025 संमेलनाध्यक्ष डॉ. चंद्रकांत पोतदार यांचे भाषण……

9 months ago

सोशल मीडियावर मिळणारा प्रतिसाद म्हणजे कवितेचे मूल्यमापन नव्हे – विजय जोशी

नवी पिढी वृत्तबद्ध कवितांकडे वळते आहे, हे आशावादी आहे. सोशल मीडियावर कविता व्हायरल करण्यासाठी घाई करू नका. तिथे मिळणाऱ्या प्रतिसादावर…

11 months ago

छोट्या संमेलनांतून पेटते मराठी भाषेची क्रांतीज्योत – डॉ. वामन जाधव

इस्लामपूर : छोटी साहित्य संमेलने परिणामकारक असतात. यातील भाषिक संवाद माणसाला जोडण्याचे काम करतो. इतर सर्व चळवळी संथ झाल्या असताना…

11 months ago