तुला काय आता नवीन मित्र मैत्रिणी मिळाल्या मग माझी काय आठवण येणार ? असे आपण म्हणतो पण तसे कधीच नसते.…
एक साधा नियम पाळला तर. पण तसे होत नाही आणि मग हा भितीचा बागुलबुवा निर्माण करावा लागतो. लहानपणी जर अभ्यास…
तुमच्यातल्या रावणाचे दहन तुम्हीच करा आणि त्या आतल्या रामाला जागवा आणि सुखी व्हा. मनातला राम जागवण्यासाठी निमित्त गुढीपाडव्याचे. तेव्हा एकच…
आपण म्हणतो गेलेला काळ परत येत नाही. पण तसाच काळ पुन्हा निर्माण तरी करता येतो ना ? म्हणजे पुन्हा त्या…
सगळी कामे पैशाने होत नाहीत. काही ठिकाणी माणसाला माणुस हवा. आणि क्वचित मग मानसोपचार तज्ञांची मदतही भरमसाठ फी देवून घेतली…
अर्थात चारित्र्य हे जसे स्त्रियांचे निर्मळ असावे, तसेच पुरुषांचेही. फक्त निसर्ग झालेल्या चुकीचे माप स्त्रियांच्या ओटीत टाकतो म्हणून सावधगिरी तिने…
जग हे सुंदर आहेच. पण जीवन हे त्याहून सुंदर आहे. जगण्यासाठी खूप सुंदर प्रेमाची नाती आहेत. फक्त त्याकडे बघण्याची सुंदर…
कुणाच्या मनातले कधी ओळखू येत नाहीच. अन कुणी चुकून ओळखले तर अगदी मनकवडा आहे असे.. या मनाबद्दल किती लिहू अन…
स्त्रियांना जी बंधने आज समाजात घातलेली दिसतात, ती कुणा पुरूषांनी घातलेली नसून घरातल्या जेष्ठ स्त्रियांनी स्वतःचे वर्चस्व टिकण्यासाठी आपल्या घरातील…
मनाचे आणि बुद्धीचे एकमत झाले की जो निर्णय घेऊ तो शंभर टक्के नाही तरी जवळपास बरोबर असतो. शक्यतोवर पश्चाताप करण्याची…