'थुई थुई आभाळ' मधल्या कवितांचे विषय जसे मुलांच्या रोजच्या जगण्यातील आहेत, तसेच ते त्यांच्या अभ्यासातलेही. परिसर अभ्यास या विषयातून त्यांना…
रंजनाबरोबरच शिस्त, कष्ट, चतुराई, जिज्ञासा, कलाप्रेम, देशप्रेम, आनंददायी शिक्षण, आधुनिकता, मानवता, पर्यावरण संवर्धन, शांततामय सहजीवन, संशोधक वृत्ती, मुक्या जीवांचा लळा…
अवकाशाचे आकर्षण माणसाला आजन्म असते. मुलांना तर विशेषच ! 'मुले गेली अवकाशात' ह्या कथेत श्रीवर्धनने अवकाशाची सफर घडविली आहे. मुलांच्या…