मराठीच्या या बोलींचा कुठेही सुव्यवस्थित अभ्यास झालेला पहावयास मिळत नाही. मराठी भाषेबद्दलचा बहुतांश विचार हा इंग्रजीच्या आक्रमणाच्या अनुरोधाने केलेला दिसतो.…
इंद्रजीत भालेरावांची कविता ही गावाविषयी आणि शेतीविषयी बाेलते. कृषिसंस्कृतीचे खाेल तत्त्वज्ञान तिच्यात गाेठलेले असते. गावखेड्यात राहणाऱ्या शेतकरी कुटुंबाचे भिन्न वयाेगटातील,…