पर्यटन

पदभ्रमंतीकडून साहसी पर्यटनाच्या वाटेवर..Everest Wari Adventure Tourism

स्वप्नापलीकडची एव्हरेस्ट वारी.. भाग - १ सह्याद्रीच्या कडेकपारींमध्ये बालपणापासून भटकंती करणाऱ्या एका सामान्य पर्यटकाच्या मनातही कधी एव्हरेस्ट बेस कॅम्पचे स्वप्न…

2 weeks ago

किरिबाटी एक अद्वितीय बेट – पृथ्वीवरील देश…..

आतंरराष्ट्रीय पर्यटक जयप्रकाश प्रधान आणि जयंती प्रधान यांनी 'किरिबाती' या बेटाला भेट दिली. जगभरात नित्य फिरणाऱ्या जोडप्याने आत्तापर्यंत ९९ देशांना…

12 months ago

शिवरायांचा प्रताप जगव्यापी – १२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर

१२ पराक्रम स्थळे युनेस्कोच्या व्यासपीठावर महाराष्ट्र हा केवळ सह्याद्रीच्या कड्याकपारींनी नटलेला प्रदेश नाही, तर तो इतिहासाचा, पराक्रमाचा आणि स्वराज्याच्या महान संकल्पनेचा साक्षीदार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली गडकिल्ल्यांची शृंखला आजही त्यांच्या शौर्याच्या कथा सांगत उभी आहे. अशा १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्को या जागतिक संस्थेच्या जागतिक वारसा स्थळ मानांकनाची शिफारस झाल्याने महाराष्ट्राच्या गौरवात भर पडली आहे. प्रवीण टाके, उपसंचालक (माहिती), विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्रिमंडळातील सर्व सदस्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. सोबतच सामान्य जनतेने देखील गड-किल्ल्यांवर जाऊन आपला आनंद व्यक्त केला. आपला इतिहास प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक असतेच. या शिवाय इतिहासातून लढण्याची प्रेरणा मिळते. भविष्याची रणनीती ठरवण्याची दिशा मिळते. येणाऱ्या पिढ्यांना आपल्या पूर्वजांसह जुनी संस्कृती अभ्यासाता येते. त्यामुळे ऐतिहासिक दुर्ग आपले कायम प्रेरणास्त्रोत आहेत. विशेषतः छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात निर्माण झालेले हे दुर्ग महाराष्ट्राच्या सर्वसामान्यांच्या नेतृत्वाच्या दूरदृष्टीची साक्ष देणारे ठरते. सोबतच अल्प आयुष्यात सुद्धा जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर तुम्ही भीम पराक्रम जगापुढे ठेवू शकता. हजारो वर्ष येणाऱ्या पिढ्यांना मार्गदर्शन करू शकता असा वस्तूपाठ छत्रपती शिवरायांच्या या 12 किल्ल्यांनी महाराष्ट्राला, देशाला दिला होता. आता हा दूरदृष्टीचा वारसा यानिमित्ताने जागतिक झाला आहे.  युनेस्को ; कार्य आणि भूमिका युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organization) या संस्थेची स्थापना १६ नोव्हेंबर १९४५ रोजी पॅरिस (फ्रान्स) येथे झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून शांतता व सहकार्य वाढविण्याच्या उद्देशाने ही संस्था स्थापन झाली. युनेस्कोचा उद्देश म्हणजे जगातील सांस्कृतिक आणि नैसर्गिक दृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचे जतन करणे, जपणे आणि जागतिक समुदायात त्यांची ओळख निर्माण करणे. यासाठी "World Heritage Convention, 1972" तयार करण्यात आले. भारताने १९७७ साली युनेस्कोच्या जागतिक वारसा करारावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून अनेक स्थळांना या यादीत मान्यता मिळाली आहे. सध्या भारतात जवळपास ४२ जागतिक वारसा स्थळे आहेत (२७ सांस्कृतिक, ७ नैसर्गिक, १ मिश्र स्वरूपाची व इतर प्रस्तावित).यामध्ये राजस्थानच्या गडकिल्ल्यांचाही सहभाग होता. महाराष्ट्राचे गड किल्ले मात्र दुर्लक्षित होते. यानिमित्ताने त्याकडे जागतिक लक्ष वेधले गेले आहे. भारतातील स्थळांची शिफारस केंद्र सरकार अंतर्गत भारतीय पुरातत्व विभाग करतो. राज्य सरकार, स्थानिक संस्था आणि तज्ज्ञांच्या मदतीने केंद्र सरकार युनेस्कोला प्रस्ताव सादर करते.  पराक्रमाच्या १२ यशोगाथा…

12 months ago

निसर्गसंपदा ही विदर्भाच्या पर्यटनक्षेत्राची ताकद

राज्यातील 80 टक्के पेक्षा जास्त वनसंपदा तसेच निसर्ग संपदा ही विदर्भाच्या पर्यटन क्षेत्राची ताकद - केंद्रीय रस्ते, परिवहन आणि महामार्ग…

2 years ago

डोंगरावरची सायकल राईड अवघडच, पण….

सायकल उचलुन घेऊन चढण सोपं नव्हतं. कड्यावर व उंच कातळाठिकाणी सायकल घेऊन चढण अवघड जात होतं. परंतु ध्येय मात्र अर्जुनाने…

2 years ago

‘दुर्गांच्या देशातून…’ ची तपपूर्ती…

‘दुर्गांच्या देशातून…’ या महाराष्ट्रातील ट्रेकिंगवरील बारावा दिवाळी अंक आहे. तपपूर्तीचे एक अनाेखे समाधान वाटत आहे; त्याचबराेबर जबाबदारीचीही जाणीव वाढली आहे.…

3 years ago

काश्मिर सफरीतील.प्रवासी, पक्षी अन् वृक्ष…

काश्मिर पर्यटनात प्रशांत सातपुते यांना इथे भेटलेले प्राणी, पक्षी, वृक्षसंपदा अन् त्यांना आलेले अनुभव यावर आधारित लेख.... https://youtu.be/DkTn8ezcpZo हिंदी चित्रपटातून…

3 years ago

पर्यटनस्थळे प्लॅस्टिकमुक्त करण्याची गरज

अभयारण्यात येणाऱ्या लोकांना प्लॅस्टिक वापरण्यास पूर्ण मज्जाव करायला हवा. याउलट सरकारी अतिथीगृहातच प्लॅस्टिक वस्तू दिमाखात वावरत असतात. मानवाने स्वत: निसर्गावर…

3 years ago

पर्यटनात मुंबई दुबईचा जुळा भाऊ बनेल का ?

मुंबई आणि दुबई ही दोन्ही शहरे नैसर्गिक बेटे आहेत. पहिले अक्षर व अनुस्वांरा व्यतिरिक्त नंतरची दोन अक्षरे अगदी सारखीच आहेत.…

3 years ago

पर्यटनातून स्थापत्य शास्त्राचे शिक्षण

जागतिक पातळीवर स्थापत्य अभियंत्यांनी अहोरात्र मेहनत करून तसेच आपले पूर्ण कौशल्य व कल्पनाशक्तीपणाला लाऊन बांधकाम क्षेत्राची प्रगती केली आहे आणि…

3 years ago