महाराष्ट्रातील नद्यांची अवस्था आज ‘जिवंत मृत्यू’सारखी झाली आहे. वर्षानुवर्षे सांडपाणी, औद्योगिक प्रदूषण, वाळू उपसा आणि अनियंत्रित नागरी विस्तारामुळे नद्यांची ओळखच…
२०१९ मध्ये आलेल्या महापुरात राज्य शासनाला अकरा हजार कोटी रुपयांची मदत द्यावी लागली होती. ही नुकसान भरपाई त्याहून किमान दुप्पट…