भारतीयत्व म्हणजे केवळ राष्ट्रभक्तीची घोषणा किंवा एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी नव्हे; तर स्वतःच्या पूर्वग्रहांशी सामना करत विवेक, करुणा आणि मानवतेचा शोध…
स्त्रीच्या अंतर्मनातील शांत ताकद, जिद्द आणि स्वप्नांना आकार देणारी ही कथा आहे. तीन तरुण मुलींच्या आयुष्याची, ज्या वेगवेगळ्या संघर्षांमधून जात…
एकीकडे महात्मा गांधी यांना अभिवादन करायचे आणि ज्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ५१ वर्षे राष्ट्रध्वज फडकविला नाही, राष्ट्रध्वजाला…
रावसाहेब पुजारी यांच्या 'कातरबोणं कादंबरीचे प्रकाशन शुक्रवारी ( २५ जुलै २०२५ ) जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी…