लोकमान्य टिळकांचे सुपुत्र श्रीधरपंत हे इतिहासातील महत्त्वाचे व्यक्तिमत्व. ते बाबासाहेबांच्या विचाराचे होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ते बंधुतुल्य मानत होते. पुरोगामी…
आपल्या माणूसपणाचे, आपल्या विकासाचे, आपल्या विचारबुद्दीचे कोणीतरी जबर लचके तोडून ते उकिरड्यात टाकल्याने आपलीच गणना भंगारात होते की काय असे…
कवितेचे सौंदर्य तिच्या रचनेत, प्रतीकांत आणि भाषिक सममितीत आहे. आशय आणि अभिव्यक्तीच्या दृष्टिकोनातून भटक्या विमुक्तांच्या कवितांमध्ये आपले एक वेगळे स्थान…
मनाची जेव्हा घुसमट होते तेव्हा कविता लेखणीतून कागदावर उतरते. स्वतःच्या आतल्या आवाजाला दबवून अश्रूमध्ये लपलेल्या वेदनेत तो स्वतःच शांतता शोधतो.…
'अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन' हा ग्रंथ आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. मराठी साहित्याचे वाचक, विविध विद्यापीठातील…
भारतीय साहित्याचे निर्माते : नामदेव ढसाळ - प्रा. डॉ.रणधीर शिंदे आज देशात न्यायव्यवस्थेविषयी प्रश्न उपस्थित केला जात असताना, ढसाळांची कविता…
मल्याळम दलित साहित्याची प्रकृती आणि प्रवृत्ती यांचं गंभीर विवेचन हे देखील या ग्रंथाचं वैशिष्ट्य आहे. विविध वाङ्मयप्रकारांच्या माध्यमातून मल्याळम दलित…