वृत्तपत्राच्या पहिल्या पानावरची सर्वात ठळक बातमी कोणती, कोणत्या पक्षाची सत्ता आली, कोणत्या नेत्याने काय वक्तव्य केले, कोणता घोटाळा उघड झाला…
माझ्या पत्रकारीतेच्या जीवनात केसरी आणि जयंतराव टिळक व दीपक यांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळे घडलो, हे मी कधीच विसरू…