स्टेटलाइन पश्चिम बंगालमधील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये उफाळलेल्या बंडामुळे ममता बॅनर्जी यांचे नेतृत्व अभूतपूर्व संकटात सापडले आहे. आमदार-खासदारांच्या फुटीमागे भाजपाची रणनीती…
पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांच्या हातूनच त्यांचे पक्ष निसटण्याची राजकीय पुनरावृत्ती आता योगायोग राहिलेली नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार…