लुप्तप्राय होत चाललेल्या कलाली बोलीला काव्याच्या माध्यमातून नवे जीवन देणारा प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कवितासंग्रह…
मानवी आयुष्याच्या गुंतागुंतीतून अर्थ शोधण्याचा प्रयत्न म्हणजे कविता काळे यांचा ‘गुंता’ हा काव्यसंग्रह. वैयक्तिक वेदना, सामाजिक जाणिवा आणि स्त्रीशक्तीचा ठाम…
क्लेश वृक्षाच्या छायेत……..बहरलेल्या काव्याचा मोहोर आयुष्याच्या कडू-गोड अनुभवांतून जन्माला येणारे काव्य हेच खरे जीवनाचे आरसे असते. वेदना, एकाकीपणा, प्रेम, निसर्ग…
वाचन संस्कृती व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादन ओणी बॅ. नाथ पै वाचनालयाचा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा कणकवली - वाचन…
डॉ.निर्मोही फडके, निशिगंधा गावकर, मनीषा शिरटावले यांना पुरस्कारसिंधुदुर्गातील कवयित्री स्नेहल रावराणे, संचिता चव्हाण, विद्या पाटील यांचाही गौरव मुंबई - सुमारे…
18 जानेवारी रोजी बांदा येथे पुरस्काराचे वितरण कणकवली - ज्येष्ठ कवी अजय कांडर यांना श्री श्री श्री अवधूतानंद सरस्वती स्वामी…
इचलकरंजी - एकीकडे दुःख आणि दुसरीकडे सार्वत्रिक जल्लोष सुरू असताना समाजात लेखकाने भान राखायला हवे. समाजाच्या तळाशी जाऊन लेखकाने विचार…
मनाची जेव्हा घुसमट होते तेव्हा कविता लेखणीतून कागदावर उतरते. स्वतःच्या आतल्या आवाजाला दबवून अश्रूमध्ये लपलेल्या वेदनेत तो स्वतःच शांतता शोधतो.…
धनाजी घोरपड्यांच्या कवी म्हणून, व्यक्तिमत्व व भूमिकेवर प्रकाश टाकणाऱ्या सहा कविता आहेत.. त्यांची बांधिलकी गट, तट, विचारधारणा अथवा विशिष्ट राजकारणाशी…
कवी हबीब भंडारे यांचं सांस्कृतिक आकलन सूक्ष्म आणि तेवढंच सामर्थ्यशाली आहे. ग्रामजीवनाची आणि नागर जीवनाची त्यांची आकलन क्षमता नेमकी आणि…