स्टेटलाइन भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर तब्बल २०९ दिवसांनी नितीन नबीन यांनी पक्षाची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आणि…
पक्ष स्थापन करणाऱ्या नेत्यांच्या हातूनच त्यांचे पक्ष निसटण्याची राजकीय पुनरावृत्ती आता योगायोग राहिलेली नाही. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार…
समाजवादी राजकारणातून उभे राहून भाजपच्या विस्ताराला बिहारमध्ये दीर्घकाळ रोखून धरणारे नितीश कुमार अखेर त्या राजकारणाचेच वाटाडे ठरले का? राज्यसभेकडे त्यांची…
संयुक्त महाराष्ट्राचा लढा लढला जात असतानाच मुंबई केंद्रशासित म्हणून तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी घोषणा देखील करून टाकली होती.…