भारतीयत्वाचा पुढील अध्याय सत्ता किंवा सीमांवर लिहिला जाणार नाही; तो ज्ञानाच्या मुक्त प्रवाहावर लिहिला जाईल. शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टीतून अंकुरलेली प्रेरणा,…
शहाजीराजांच्या बहुभाषिक आणि समन्वयवादी दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, साने गुरुजींच्या आंतरभारतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आणि रवींद्रनाथ ठाकूरांच्या विश्वभारतीच्या तत्त्वज्ञानाला पर्यावरण,…
जागतिक पातळीवर वाढत चाललेला वर्चस्ववाद, भू-राजकीय स्पर्धा, संसाधनांवरील नियंत्रणासाठीची चढाओढ आणि सांस्कृतिक वर्चस्वाच्या राजकारणामुळे आज मानवजातीसमोर शांततेचा प्रश्न अधिक तीव्र…