माणूस मूळे घट्ट करणारी कविताकाळजातून आणि काळजीतून येते ती कविता अशी भूमिका घेऊन लिहिताना कवितेने जगले पाहिजे. जगविले पाहिजे आणि…
या संग्रहात कवीने फक्त कारखान्यात राबणाऱ्या कामगाराचेच जगणे चितारले नाही तर शेतात राबणारा कुणबी, दगड फोडणारा, रंगकाम करणारा, ड्रायव्हर, कुल्फी…