मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा ‘जारवा’ हा ललित लेखसंग्रह ग्रामीण जीवनाचे वास्तव…
एखाद्या वन्य प्राण्याची भीती आपल्याला वाटते, ती त्याच्या हिंस्त्रतेमुळे नाही—तर त्याच्याविषयीच्या अज्ञानामुळे. जेव्हा आपण त्याच्या जगात डोकावतो, त्याच्या जगण्याची लढाई…
निसर्गाशी तुटत चाललेल्या नात्याच्या काळात सुनील पांडे यांचे “नदी समजून घेताना” हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख करते. नदीला ‘आई’ मानत तिच्या…
पुस्तकातील लेखांना दिलेली शीर्षके आकर्षक आहेत. उदा. वेडी नव्हे शहाणी बाभूळ, गोड कडुलिंब, कणखर साग, जांभूळ आख्यान, बोर पुराण इत्यादी.…
जिथं विदेशी पक्षी स्थलांतर करून यायचे, आनंदाने राहायचे, तिथं दूषित पाण्याशिवाय काहीच नाही. त्यांनी उतरायचं कुठं? ही गोष्ट फक्त यमुना…
‘बांध’ शब्द उच्चारला की दोन शेतामधील असणारी धाव दिसते. दगडमातीचा रचलेला एकसारखा ढिग- आपापल्या हद्दी समजाव्यात, ज्यावरून ये-जा करण्याचा पायवाटेचा…