शेतीतील रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये आढळून येत आहेत. जमीन, हवा, पाणी प्रदूषण वाढते…
कोल्हापूर - येथील राजारामपुरीमधील व्ही. टी. पाटील स्मृतीभवनामध्ये ०१ मार्च २०२५ रोजी 'मिलेट (तृणधान्य) व फळ महोत्सव' २०२५ चे आयोजन…