व्यक्तिगत सुखापेक्षा समाजाच्या व्यापक चिंतनाची बैठक आपल्या जगण्याला असायला पाहिजे त्यासाठी तुम्हाला उत्तुंग आणि सखोल अशा माणसांचा सहवास मिळणं गरजेचं…
डॉ. पोतदार कवी असल्याने त्यांचा आणि कवितेचा आणि त्याबरोबरच समीक्षेचा जुळलेला सूर अक्षरलिपीच्या पानापानावर आपल्याला भेटतो. त्या सुरावटीत आपण तल्लीन…