एक पुस्तक एखाद्या स्त्रीच्या आयुष्यात बदल घडवू शकते. एक वाचनालय एका पिढीला दिशा देऊ शकते. आणि वाचन चळवळ संपूर्ण समाजाचे…
वर्धा येथील लोकमहाविद्यालयातील आचार्य विनोबा भावे साहित्य नगरी येथे झालेल्या पहिल्या वाचन संस्कृती साहित्य संमेलनामध्ये संमेलनाध्यक्षाचे डॉ. राजेंद्र मुंढे यांनी…
प्रीती जगझाप या कृतिशील शिक्षिका मानवी जीवनातील वाचनाचे महत्त्व जाणून आहेत. बालवय संस्कारक्ष वय असते. या वयात कथेच्या माध्यमातून वाचन…