ग्रामीण कथेचं बळ : 'सांगावा' ग्रामीण जीवनाच्या धगधगत्या वास्तवाला शब्दांची कोमलता देत माणुसकीचा ‘सांगावा’ देणारा सचिन वसंत पाटील यांचा कथासंग्रह…
जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे…
यंदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. भाषा संपन्न व्हायची असेल, तर तिच्या बोलीही समृद्ध, संपन्न व्हायला हव्या. त्यांचा विकास,…