भारताची सुपीक जमीन, जलसंपदा आणि नैसर्गिक पर्यावरण आज गंभीर संकटाच्या उंबरठ्यावर उभे असल्याची चिंता कृषी तज्ज्ञ व्यक्त करीत आहेत. रासायनिक…
शेतीतील भरघोस उत्पादनाचा पाया जमिनीच्या सुपीकतेवर अवलंबून असतो. मात्र अनेकदा योग्य माती परीक्षण न करता खतांचा अतिरेक केल्याने उत्पादन खर्च…
माती परीक्षण: फायदे | सविस्तर माहिती | केव्हा - कधी आणि कसे करावे |शेतीचे यश केवळ पावसावर किंवा चांगल्या बियाण्यावर…
दरवर्षी ५ डिसेंबर हा दिवस "जागतिक मृदा दिन" म्हणून साजरा केला जातो हे आपणा सर्वांना माहीत आहे. या वर्षासाठी निवडलेले…
विविध कारणांनी शेतीमध्ये मिसळत असलेले प्लास्टिक किती धोकादायक आहे याचा विचार आता शेतकऱ्यांनी करण्याची गरज आहे. आपण पिकवतो ते अन्न…
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे – कृषी विज्ञान केंद्राचे ( KVK ) आवाहन नारायणगाव (पुणे) – येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कृषी…
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रिय मंत्रीमंडळाने डाळींमधील आत्मनिर्भरता अभियानाला मंजूरी दिली आहे. देशांतर्गत उत्पादनाला चालना देणारे…
शेतीतील रासायनिक कीटकनाशकांच्या सतत आणि बेसुमार वापरामुळे कीटकनाशकांचे अंश फळे, भाजीपाला, अन्नधान्यामध्ये आढळून येत आहेत. जमीन, हवा, पाणी प्रदूषण वाढते…
विशेष आर्थिक लेख सर्वाधिक तांदळाचे उत्पादन करणारा देश म्हणून आपण जगात नवी ओळख निर्माण केली. मार्च 2025 अखेरच्या वर्षात जवळजवळ…
✍🏻 सोयाबीन पिकाचे वाढलेले क्षेत्र आणि दरवर्षी घेतले जाणारे एकच पीक यामुळे जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्यांवर त्याचा परिणाम होतो आहे, कमी…