जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…
जागतिक पातळीवर वाढत चाललेला वर्चस्ववाद, भू-राजकीय स्पर्धा, संसाधनांवरील नियंत्रणासाठीची चढाओढ आणि सांस्कृतिक वर्चस्वाच्या राजकारणामुळे आज मानवजातीसमोर शांततेचा प्रश्न अधिक तीव्र…
आजची शेती अनेक आव्हानांच्या वळणावर उभी आहे. हवामान बदल, अनियमित पर्जन्य, वाढती उत्पादनखर्च, कमी होत चाललेले शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्याचवेळी…
विश्वभारती ही संकल्पना मुळातच “सर्वांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे” या तत्त्वावर उभी आहे. मानव, प्राणी, वनस्पती, जल, वायू, माती आणि…
मानवजातीचा इतिहास पाहिला, तर लोकसंख्या वाढ ही नेहमीच विकासाची आणि संघर्षाची दोन्ही कारणे ठरलेली दिसतात. परंतु एकविसाव्या शतकात लोकसंख्या वाढीचा…
धातुशास्त्रीय उद्योगातील कचरा मूल्यवर्धनासाठी शाश्वत उपायांवर जेएनआरएडीडीसी-नाल्कोतर्फे एकदिवसीय परिषद नागपूर - धातुशास्त्रीय उद्योगातील कचऱ्याच्या प्रवाहाचे मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतर करणे' या…
हवा हा जीवनाचा मूलाधार आहे. मानवाने अन्नाविना काही काळ, पाण्याविना काही दिवस जगणे शक्य आहे; मात्र शुद्ध हवेविना काही मिनिटेही…
जगाचा नकाशा पाहताना एखादी व्यापक सौंदर्यरेषा जाणवते — नद्या, तळी, समुद्र, हिमनद्या…जलचक्राची अखंड गती पृथ्वीला जिवंत ठेवते. पण आज या…
मानवजातीसमोरील संकट, प्रयत्न, प्रयोग आणि पुढील आव्हानांचा सखोल वेध मानवजातीने प्रगतीचे शिखर गाठताना पृथ्वीच्या छातीत खोलवर अनेक जखमा केल्या. वायू…
भारताच्या एकूण भूप्रदेशाच्या सुमारे २४. ६ टक्के क्षेञ वनांखाली असुन पुढील काळात ३३ टक्केपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. देशांमध्ये १९८८ चे…