दरवर्षी उन्हाचा कडाका वाढत आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळतो आहे. ग्लोबल वार्मिगने धोक्याची घंटा वाजवली आहे. अशा स्थितीत आपल्याकडील पश्चिम घाटाची…
जगभरातील जलव्यवस्थापन एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. पारंपरिक धरणकेंद्री पद्धतींच्या मर्यादा लक्षात घेता आता पर्यावरणपूरक, स्थानिक सहभागावर आधारित आणि…
अमेरिकेतील एल्वा नदीवरील धरणांचे विसर्जन हा केवळ एक पर्यावरणीय प्रयोग नव्हता, तर जगभरातील जलव्यवस्थापनाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवणारा निर्णायक टप्पा ठरला.…
अमेरिकेतील एल्वा नदीवरील दोन महत्त्वाची धरणे हटवून निसर्गाला त्याचा मूळ प्रवाह परत देण्याचा घेतलेला ऐतिहासिक निर्णय हा केवळ पर्यावरणीय पुनर्संचयितीकरणाचा…
जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…
जागतिक पातळीवर वाढत चाललेला वर्चस्ववाद, भू-राजकीय स्पर्धा, संसाधनांवरील नियंत्रणासाठीची चढाओढ आणि सांस्कृतिक वर्चस्वाच्या राजकारणामुळे आज मानवजातीसमोर शांततेचा प्रश्न अधिक तीव्र…
आजची शेती अनेक आव्हानांच्या वळणावर उभी आहे. हवामान बदल, अनियमित पर्जन्य, वाढती उत्पादनखर्च, कमी होत चाललेले शेतकऱ्यांचे उत्पन्न आणि त्याचवेळी…
विश्वभारती ही संकल्पना मुळातच “सर्वांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे” या तत्त्वावर उभी आहे. मानव, प्राणी, वनस्पती, जल, वायू, माती आणि…
मानवजातीचा इतिहास पाहिला, तर लोकसंख्या वाढ ही नेहमीच विकासाची आणि संघर्षाची दोन्ही कारणे ठरलेली दिसतात. परंतु एकविसाव्या शतकात लोकसंख्या वाढीचा…
धातुशास्त्रीय उद्योगातील कचरा मूल्यवर्धनासाठी शाश्वत उपायांवर जेएनआरएडीडीसी-नाल्कोतर्फे एकदिवसीय परिषद नागपूर - धातुशास्त्रीय उद्योगातील कचऱ्याच्या प्रवाहाचे मौल्यवान संसाधनांमध्ये रूपांतर करणे' या…