राम नाईक यांच्या हस्ते २८ ला वितरण जयसिंगपूर ः तमदलगे (ता. शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका उज्ज्वला रावसाहेब पुजारी…
भरडधान्य पिकांबाबत मोठ्या प्रमाणात जागरूकता वाढविणे गरजेचे आहे. जागरूकता वाढल्याने या पिकांची मागणी वाढेल आणि परिणामी भरडधान्य पिके मुख्य पिके…
शेतकऱ्याला अॅग्रीप्रन्युअर बनविण्याची स्थिती निर्माण झाली आहे. आयओटी आणि एआय तंत्रज्ञान शेती व्यवस्थेत सुलभता आणि अचूकता निर्माण करीत आहे. यामध्ये…
कोल्हापूर रामेतीचे प्राचार्य उमेश पाटील, सहाय्यक संचालक नामदेव परीट आणि डॉ. महादेव पोवार या त्रिह्दयींनी हा ग्रंथ संपादित करून शेतकरी,…
शेतीचा चौथा टप्पा आता जन्माला येत आहे. २०३० नंतर त्याचे खुले स्वरुप पाहायला मिळेल. त्यासाठी नवा पिढीतील शेतकरी निर्माण करणे…
संतांच्या कामगिरींचा आस्वाद घेतांना,आणखी एक शोध त्यांनी पूर्ण केल्याचे आहे. तो म्हणजे कोणकोणत्या संतांनी आपल्या काव्यरचनेतून शेतकरी जीवनाचा कैवार घेतलेला…
अत्यंत संवेदनशील मनाचे असणारे कवी अय्युब पठाण लोहगांवकर यांनी बालपणापासून जे जे अनुभवलं ते ते शब्दबद्ध करण्याचं काम त्यांनी लिखानातून…
पुस्तक परिचय – सोप्या पद्धतीने लेखकांनी ऊस उत्पादन वाढीची गुरूकिल्लीच वाचकांकडे सोपवली आहे. ऊस शेतीचा सर्वंकष कोश असे पुस्तकाचे स्वरूप…