पुण्यश्लोक कीर्तीशालिनी अहिल्याबाई होळकर जन्मत्रिशताब्दी वर्ष विशेष (३१ मे १७२५ – ३१ मे २०२५)३१ मे १७२५ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी…
तुम्ही तंजावरमधील मराठा समाधी संकुलाच्या नूतनीकरणाला पाठिंबा देण्यास इच्छुक असल्यास, तुम्ही GPay किंवा UPI द्वारे mailstorpb@okhdfcbank वर देणगी देऊ शकता…
राजा दौलतराव यादवांच्या नेतृत्वाखाली आलेल्या सैन्याने भुलेश्वर टेकडीवर तळ ठोकला. पुर्वी या टेकडीला भेलणचा डोंगर म्हणूनही संबोधले जायचे. बळीराज्याच्या काळात…