भारतीयत्व म्हणजे केवळ राष्ट्रभक्तीची घोषणा किंवा एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी नव्हे; तर स्वतःच्या पूर्वग्रहांशी सामना करत विवेक, करुणा आणि मानवतेचा शोध…
जागतिक पातळीवर वाढत चाललेला वर्चस्ववाद, भू-राजकीय स्पर्धा, संसाधनांवरील नियंत्रणासाठीची चढाओढ आणि सांस्कृतिक वर्चस्वाच्या राजकारणामुळे आज मानवजातीसमोर शांततेचा प्रश्न अधिक तीव्र…