भारतीयत्वाचा पुढील अध्याय सत्ता किंवा सीमांवर लिहिला जाणार नाही; तो ज्ञानाच्या मुक्त प्रवाहावर लिहिला जाईल. शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टीतून अंकुरलेली प्रेरणा,…
शहाजीराजांच्या बहुभाषिक आणि समन्वयवादी दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, साने गुरुजींच्या आंतरभारतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आणि रवींद्रनाथ ठाकूरांच्या विश्वभारतीच्या तत्त्वज्ञानाला पर्यावरण,…
मानवजातीसमोरील संकट, प्रयत्न, प्रयोग आणि पुढील आव्हानांचा सखोल वेध मानवजातीने प्रगतीचे शिखर गाठताना पृथ्वीच्या छातीत खोलवर अनेक जखमा केल्या. वायू…
मानवजात आज एका निर्णायक वळणावर उभी आहे. तंत्रज्ञानाने झेप घेतली, उद्योगांनी उत्पादनाचे साम्राज्य उभारले; परंतु त्या वेगात आपण एक मूलभूत…