बिहारमधील एक्झिटपोल कधीच खरे ठरले नाहीत. बिहारमध्ये स्थलांतरीत मतदारांची संख्या लाखोंच्या घरात आहे. बिहारमधील लक्षवधी मतदार हे मुंबई, दिल्ली, पुणे,…
नितीशकुमार हे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले तेव्हा सन २००६ मधे त्यांनी महिलांसाठी सायकल योजना सुरू केली. त्याचाही त्यांना लाभ झाला. महिला…