शेती आणि शेतकरी जीवनाशी निगडित अनेक विषयांना शब्दबद्ध करणारे सिद्धहस्त कथालेखक सचिन वसंत पाटील यांनी “अवकाळी विळखा” या कथासंग्रहातून अस्मानी, सुलतानी आणि नैसर्गिक संकटांनी त्रस्त...
अज्ञानावर ज्ञानानेच मात करता येते. यासाठी ज्ञानाच्या मार्गाच्या प्रबोधन करत राहाणे. ज्ञानप्राप्तीसाठी जप किती माळा केला यापेक्षा केलेली साधना योग्य प्रकारे करणे कधीही फायदेशीर ठरू...
मनाची एकाग्रता हे आपले धन आहे. ते मिळविण्यासाठी प्रयत्न हे हवेतच. यासाठी मनात येणाऱ्या विचारांचा त्याग हा हवाच. आपला मोह नावाचा सखा शत्रूपक्षात असेल, तर...
ट्रेकिंगमुळे आपण खूप गोष्टी शिकत जातो, ट्रेकिंगला जाताना काय बरोबर घ्यायचे, स्वतःची कशी काळजी घ्यायची अश्या सगळ्या गोष्टी या ट्रेकर्सच्या अनुभवातून वाचायला मिळतील. त्याचबरोबर गडकोटाचे...
तंत्रज्ञानविषयक मदतीसाठीच्या विशेष निधीतून 5 लाख अमेरिकी डॉलर्सचे अनुदान गरिबी कमी करण्यासाठीच्या जपान निधीतून 20 लाख डॉलर्सची मदत 16 काढणी-पश्चात सुविधांचे आधुनिकीकरण 2 लाख शेतकऱ्यांना फायदा...
गुरुकृपेने होणारा ज्ञानाचा वर्षाव आपणात जिरावा यासाठी आपली तयारी असावी लागते. हे पाणी झिरपले तरच जमिनीत असणाऱ्या बीजाला अंकूर फुटेल. हा ज्ञानाचा अंकूर या पाण्यावर...
राजन कोनवडेकर यांचा राजकिय फुलबाज्या (संदर्भ..रयत अध्यक्ष पवारा विषयी उदयनराजेंचे वक्तव्य…) पोटदुखी रयतबद्दल कोरडी कळकळ साताऱ्यात पिकू लागली | अजिंक्यताऱ्याच्या मनात आताशा बारामती खूपू लागली...
श्री अथर्व प्रकाशनचे इये मराठीचिये नगरी हे मिडिया व्यासपिठ आहे. अध्यात्म, शेती, पर्यावरण, ग्रामीण विकास यासह आता पर्यटन, राजकारण, समाजकारण, नवं संशोधन, साहित्य, मनोरंजन, आरोग्य आदी विषयांना वाहून घेतलेले हे न्युज पोर्टल आहे. संपर्कः श्री अथर्व प्रकाशन, 157, साळोखेनगर, कळंबा रोड, कोल्हापूर 416007 मोबाईलः 9011087406 WhatsApp - 8999732685, 9011087406