September 2025

चिपळूण येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे २०२५ चे साहित्य पुरस्कार जाहीर. पुरस्कार सोहळा १२ ऑक्टोबर रोजी बाळशास्त्री जांभेकर सभागृहात होणार.
काय चाललयं अवतीभवती

चिपळूणच्या लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे साहित्य पुरस्कार जाहीर

चिपळूण – येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे दरवर्षी दिल्या जाणाऱ्या विविध साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे, अशी माहिती […]

सहाय्यक पोलिस आयुक्त अनिता मोरे या धाडसी, निडर व समाजासाठी लढणाऱ्या आधुनिक दुर्गा. महिलांसाठी सुरक्षिततेची नवी दिशा देणाऱ्या ‘लेडी सिंघम’ अनिता मोरे यांना सलाम.
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा – अनिता मोरे

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!..अनिता मोरे धाडसी, नीडर, कोणाच्याही दबावाला बळी न पडता आपले निर्णय घेऊन योग्य ती कारवाई व

शिवाजी पार्कसह मुंबईत मराठी माणसाचे प्रमाण घटत आहे. मराठी अस्मिता धोक्यात असल्याची खंत अभिनेते महेश मांजरेकर यांनी व्यक्त केली.
सत्ता संघर्ष

शिवाजी पार्कवरही मराठी माणूस उरला नाही….

मुंबई कॉलिंग – मुंबईत मराठीची अस्मिता फुलविण्यासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदानावर १९ जून १९६६ रोजी शिवसेनेची स्थापना

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके’ नाटकाला साहित्य अर्चन मंचचा मानाचा पुरस्कार जाहीर. याआधी अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरव.
काय चाललयं अवतीभवती

चुडाराम बल्हारपुरे यांच्या गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके या नाटकास साहित्य अर्चन मंचचा पुरस्कार

गडचिरोली – नागपूर येथील साहित्य अर्चन मंच या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी आणि हिंदीमधील २० साहित्यिकांना उत्कृष्ट पुस्तक निर्मीतीसाठी व विविध

महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरणार, तर कोकण-विदर्भात दसऱ्यानंतरही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता कायम. शेतकामांना चालना मिळण्याची चिन्हे.
गप्पा-टप्पा, शेती पर्यावरण ग्रामीण विकास

पावसाचा जोर काहीसा ओसरणार !

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव

हवामान बदलामुळे महाराष्ट्रासह देशभरात शेतकरी व सामान्य जनतेचे प्रचंड नुकसान होत आहे. गुन्हा कोणाचा आणि शिक्षा कोणाला हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास, सत्ता संघर्ष

गुन्हा कुणाचा, शिक्षा कुणाला…?

अतिरेकी भांडवली व्यवस्था, अराजकीय बाजारपेठा आणि भ्रष्टाचाराचे थैमान चालू आहे. सामान्य जनता या सर्व घडामोडी पासून दूर आहे. तिचा काहीही

अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२५ जाहीर. हंसराज जाधव यांचा मोहरम कथासंग्रह पुरस्कारासाठी निवडला. गंगाधर गायकवाड, किरण भावसार व मोहन काळे यांना विशेष सन्मान.
काय चाललयं अवतीभवती

अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२५ ची घोषणा

नांदेड – येथील आपुलकी चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने देण्यात येणारा अनुसया राघोजी जाधव स्मृती साहित्य पुरस्कार २०२५ ची घोषणा करण्यात आली आहे,

डॉ. दीपक पवार यांनी समाज साहित्य प्रतिष्ठानच्या सत्कार प्रसंगी मराठी भाषा टिकविण्यासाठी सर्व समाज जोडला जावा असे प्रतिपादन केले. भाषा संपली तर संस्कृतीही संपते, असा इशारा दिला.
काय चाललयं अवतीभवती

भाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा – डॉ. दीपक पवार

समाज साहित्य प्रतिष्ठानच्या सत्कार प्रसंगी डॉ. दीपक पवार यांचे प्रतिपादन कलमठ, जि. सिंधुदुर्ग – आपली भाषा संपली तर आपणही संपणार

एच १ बी व्हिसाचे शुल्क थेट ८८ लाखांवर गेल्याने भारतीय तंत्रज्ञ, आयटी क्षेत्रातील तरुणांवर मोठा आघात. भारतात रोजगार, स्टार्टअप्स आणि मेक इन इंडिया हाच नवा मार्ग ठरणार का?
सत्ता संघर्ष

८८ लाखाचा एच १ बी व्हिसा, धडा काय घेणार ?

स्टेटलाइन राजकीय नेत्यांच्या मागे चकरा मारणे आणि सरकारी नोकरशहांची मनधरणी करणे या गोष्टी कायमच्या बंद होणे गरजेचे आहे. विदेशात जशी

Read the inspiring life story of Varsha Mali – a modern Navdurga who faced hardships, loss, and struggles yet stood strong to rebuild her life with courage and hope.
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखळणारी नवदुर्गा …वर्षा माळी

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! ..वर्षा माळी संघर्ष पाचवीला पुजलेला असताना, माहेरचा आधार नसताना, स्वतःचे लग्न, त्यानंतरचे कष्ट, सुमारे २०