September 2025

माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या ३५व्या पुण्यतिथीनिमित्त खानापूर येथे ३० सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.
काय चाललयं अवतीभवती

माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा

माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या पुण्यतिथीनिमित्त राज्यस्तरीय वकृत्व स्पर्धा खानापुर – माजी आमदार संपतराव (नाना) माने यांच्या ३५ व्या […]

अनुजा चव्हाण – ३७ वर्ष शिक्षकी पेशा, कॅन्सरशी लढा, विद्यार्थ्यांना घडवणे, समुपदेशन व सामाजिक कार्य करणारी खरी आधुनिक नवदुर्गा. त्यांच्या प्रेरणादायी जीवनाला मानाचा मुजरा.
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा – अनुजा चव्हाण

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!.. अनुजा चव्हाण शांत, संयमी, कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा बाऊ न करता गेली ३७ वर्ष शिक्षकी पेशा

एच1बी व्हिसा शुल्कवाढीचा भारताला फटका बसला असला तरी जागतिक क्षमतेची केंद्रे, कृत्रिम बुद्धिमत्ता व तंत्रज्ञान क्षेत्र बळकट करून ते वरदानात रूपांतरित करण्याची संधी आहे.
विशेष संपादकीय

व्हिसा शुल्क बॉम्ब”चे वरदानात रूपांतर शक्य !

विशेष आर्थिक लेख अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हिसा शुल्क वाढवण्याचा नवा बॉम्ब भारताच्या नजरेसमोर ठेवून टाकला. यावरून भारतासह अमेरिकेत

महाराष्ट्रात परतीचा पाऊस ३ ऑक्टोबरपर्यंत स्थिर राहणार. काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता, पुरजन्य परिस्थितीचा धोका आणि दसऱ्यानंतर आंशिक उघडीप.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

परतीच्या मार्गावरील मान्सून सप्ताहभर जाग्यावरच थबकणार

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव

नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्गामुळे प्रवास वेळ कमी होणार असला तरी शेती, जंगल, जैवविविधता आणि कोकणच्या सांस्कृतिक अस्मितेवर गंभीर परिणाम होणार आहेत, असा प्रश्न उपस्थित होतो.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

शक्तीपीठ महामार्ग : विकासाचा मार्ग की निसर्गनाशाचा प्रारंभ ? 

निसर्गाचा ऱ्हास म्हणजेच माणसाच्या भविष्याचा ऱ्हास हे वास्तव दुर्लक्षित करून केवळ पाच वर्षांच्या सत्ताकाळात जास्तीत जास्त फायदा मिळवण्याचा हा प्रयत्न

A heartfelt Marathi poem by Sujoy Desai reflects on floods that destroyed homes yet awakened unity, humanity, and compassion beyond caste and religion.
कविता

काय मिळालं……?

काय मिळालं त्या पावसाला,मिळालं काय त्या महापुराला ?त्राही-त्राही झाली तना-मनांची साऱ्याचआवरावे कसे आता जिवलगांच्या शोकाला ?माझ्या माणसांच्या स्वप्नासह – घरकुलेही

स्मृतीशेष चमेली-भाऊराव हिंगोणेकर प्रतिष्ठानतर्फे २०२५ साली मराठी कविता, कादंबरी व बालसाहित्य पुरस्कार जाहीर. साहित्यकृती १० जानेवारी २०२६ पर्यंत पाठवाव्यात.
काय चाललयं अवतीभवती

स्मृतीशेष चमेली-भाऊराव हिंगोणेकर प्रतिष्ठानतर्फे पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

जळगाव : स्मृतीशेष चमेली-भाऊराव हिंगोणेकर प्रतिष्ठान, जळगाव तर्फे यंदा मराठी भाषेतील साहित्यकृतींसाठी चार वेगवेगळ्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. या

संघर्षांवर मात करून शिक्षिका, कलाकार, एकल पालक म्हणून आयुष्याला स्थैर्य देणाऱ्या नेहा शिंदे यांच्या प्रेरणादायी जीवनकथेला मानाचा मुजरा.
मुक्त संवाद

वेगळी वाट चोखाळणारी नवदुर्गा..!.. नेहा शिंदे

ओळख: वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!.. नेहा शिंदे जीवनाकडे पाहण्याचा तिचा सकारात्मक दृष्टिकोन, परमेश्वरावरील अढळ विश्वास या तिच्या प्रेरणा आहेत. सर्व

२७ सप्टेंबर ते दसऱ्यापर्यंत (२ ऑक्टोबर) महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता. मुंबई, कोकण, पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक व मराठवाडा जिल्ह्यांसाठी इशारा.
शेती पर्यावरण ग्रामीण विकास

दसऱ्यापर्यंत येत्या ६ दिवसात महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव

संदीप जगताप यांच्या कवितेत मराठवाड्यातील पुरस्थितीचे चित्रण – वाहून गेलेले जनावरं, बुडालेली पिकं आणि शेतकऱ्यांच्या जगण्यासाठीची हाक.
कविता, चलचित्र

मराठवाडा आज पाण्यामध्ये सडत आहे…

संदीप जगताप यांची कविता….मराठवाड्यातील सध्य परिस्थितीचे वर्णन… सोयाबिन गेले, कपाशी बुडाली, नदी गावामधुन वाहीली,गल्ली मधून बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहीली