‘मेघदूत’ पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन

2 years ago

'मेघदूत' पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन बार्शी (जि. सोलापूर) येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास 'मेघदूत'…

77 व्या कान चित्रपट महोत्सवामधील भारत पॅव्हेलियनचे उद्‌घाटन

2 years ago

कान महोत्सव, फ्रान्स येथील 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या विविध विभागांमधील अधिकृत निवडीमुळे भारतासाठी हे वर्ष जादूमय ठरले असून, या…

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने वकिलांना सुरक्षा अन् स्वातंत्र्य

2 years ago

सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वकिलांना कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवल्याने देशातील १३ लाख वकिलीना न्याय मिळाला आहे .वकिलांच्या पेशाची तुलना इतर…

ग्रामीण तरूण कशी करून घेतात उकाड्यापासून सुटका ?

2 years ago

ग्रामीण तरूण कशी करून घेतात उकाड्यापासून सुटका ? उन्हाळ्याच्या तडाख्यात... नदीवरील बंधाऱ्यात पोहण्याचा आनंद काही औरच असतो. वेदगंगा नदीत डुंबणारे…

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांना जाहीर

2 years ago

लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांना जाहीर https://youtu.be/dLM4ZL_In8k महाराष्ट्रातील नामवंत कवी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप…

वेंगुर्लेमधील होडावडा गावात आढळली ‘चमकणारी अळंबी’

2 years ago

सिंधुदुर्ग : होडावडे (ता. वेंगुर्ले) येथील मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गतवर्षी पावसाळ्यात 'बायोल्युमिनीकंस मशरूम' म्हणजेच 'चमकणारी आळंबी' आढळली होती. याची…

तुकाराम हे डोळस अन् संवेदनशील संत

2 years ago

समाजव्यवस्थेत ते काही गैर वाटेल, त्या सगळ्याच्या विरोधात तुकारामांनी युद्ध पुकारले. या युद्धाचा अवघा इतिहास त्यांच्या अभंगातून व्यक्त झाला आहे.…

मुंबई म्हणजे मिनी इंडिया पण…

2 years ago

आज मुंबईच्या लोकसंख्येत एक कोटीपेक्षा जास्त अमराठी आहेत. सर्वाधिक उत्तर भारतीय आहेत. रोजगाराच्या शोधात परप्रांतीयांचे लोंढे वर्षानुवर्षे मुंबईवर आदळत आहेत.…

भूजल आणि भू-तापमान : एक निरिक्षण

2 years ago

भूजल हे भु-तापमान नियंत्रणात मोठी भूमिका बजावते. भूजल पातळी खोल जाण्यानं, जलधर रिकामे झाल्याने भु-तापमान वाढून कितीतरी ईतर समस्या निर्माण…

मुंबईत उष्णता तर उर्वरित महाराष्ट्रात आल्हाददायक

2 years ago

' मुंबईत उष्णता तर उर्वरित महाराष्ट्रात आल्हाददायक ' मुंबईसह कोकणातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड  आजपासुन ३ दिवस म्हणजे…