'मेघदूत' पुरस्कारासाठी काव्यसंग्रह पाठविण्याचे आवाहन बार्शी (जि. सोलापूर) येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने कालिदास महोत्सवाचे औचित्य साधून कवीच्या पहिल्या संग्रहास 'मेघदूत'…
कान महोत्सव, फ्रान्स येथील 77 व्या कान चित्रपट महोत्सवाच्या विविध विभागांमधील अधिकृत निवडीमुळे भारतासाठी हे वर्ष जादूमय ठरले असून, या…
सर्वोच्च न्यायालयाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे वकिलांना कायद्याच्या कक्षेबाहेर ठेवल्याने देशातील १३ लाख वकिलीना न्याय मिळाला आहे .वकिलांच्या पेशाची तुलना इतर…
ग्रामीण तरूण कशी करून घेतात उकाड्यापासून सुटका ? उन्हाळ्याच्या तडाख्यात... नदीवरील बंधाऱ्यात पोहण्याचा आनंद काही औरच असतो. वेदगंगा नदीत डुंबणारे…
लोककवी विठ्ठल वाघ काव्य पुरस्कार कवी ललित अधाने यांना जाहीर https://youtu.be/dLM4ZL_In8k महाराष्ट्रातील नामवंत कवी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप…
सिंधुदुर्ग : होडावडे (ता. वेंगुर्ले) येथील मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गतवर्षी पावसाळ्यात 'बायोल्युमिनीकंस मशरूम' म्हणजेच 'चमकणारी आळंबी' आढळली होती. याची…
समाजव्यवस्थेत ते काही गैर वाटेल, त्या सगळ्याच्या विरोधात तुकारामांनी युद्ध पुकारले. या युद्धाचा अवघा इतिहास त्यांच्या अभंगातून व्यक्त झाला आहे.…
आज मुंबईच्या लोकसंख्येत एक कोटीपेक्षा जास्त अमराठी आहेत. सर्वाधिक उत्तर भारतीय आहेत. रोजगाराच्या शोधात परप्रांतीयांचे लोंढे वर्षानुवर्षे मुंबईवर आदळत आहेत.…
भूजल हे भु-तापमान नियंत्रणात मोठी भूमिका बजावते. भूजल पातळी खोल जाण्यानं, जलधर रिकामे झाल्याने भु-तापमान वाढून कितीतरी ईतर समस्या निर्माण…
' मुंबईत उष्णता तर उर्वरित महाराष्ट्रात आल्हाददायक ' मुंबईसह कोकणातील मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आजपासुन ३ दिवस म्हणजे…