जंगलांना लागणारा वणवा ही आजची केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही, तर ती मानवी अस्तित्वालाच थेट आव्हान देणारी जागतिक आपत्ती बनली…
जगभ्रमंती हा केवळ देश पाहण्याचा छंद नसतो, तो माणसाला हळूहळू जगाशी जोडणारा अनुभव असतो. जयप्रकाश आणि जयंती प्रधान यांचा प्रवासही…
🍊मोसंबी फळ पीक सल्ला 🍊 आंबिया बहारसाठी बऱ्याच मोसंबी बागांना अजून ताण बसलेला नाही. काही बागांमध्ये पानगळ रोगामुळे दिसत आहे.…
कला -साहित्य भूषण' या ग्रंथामध्ये महाराष्ट्रातील कला, साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, नाट्य, चित्रपट आदी क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या जवळपास तीस व्यक्तिमत्वांविषयी या…
देश विदेशातील ७० हून जास्त चित्रपटांचे प्रदर्शनचित्रपटांच्या माध्यमातून सामाजिक वास्तव मांडणारा अण्णा भाऊ साठे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २६ डिसेंबरपासून पुण्यातअभिनेते…
विश्वभारती ही संकल्पना मुळातच “सर्वांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे” या तत्त्वावर उभी आहे. मानव, प्राणी, वनस्पती, जल, वायू, माती आणि…
म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं ।परि तें असो आइका काई । जें देवो बोलता झाला ।।…
पर्यावरणविषयक शॉर्टफिल्म, डॉक्युमेन्ट्रीच्या राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठात येत्या 2 आणि 3 जानेवारी 2026 रोजी स्पार्क फिल्म फेस्टिव्हलचे…
या छायाचित्राकडे पाहताना प्रथम जाणवते ते क्षणाचे पवित्रत्व. कोल्हापूर येथील न्यु शाहुपुरी येथे राहाणारे सुभाष पुरोहित यांनी टिपलेला हा फोटो…
राम नाईक यांच्या हस्ते २८ ला वितरण जयसिंगपूर ः तमदलगे (ता. शिरोळ) येथील सामाजिक कार्यकर्त्या व लेखिका उज्ज्वला रावसाहेब पुजारी…