सत्ता संघर्ष

वीस वर्षांत मुंबईत लोकल अपघातात ५२ हजार लोकांचा मृत्यू ! सरकारला त्याचे गांभीर्य वाटत नाही का ?

मुंबईच्या लोकल अपघातात रोज आणि दरवर्षी किती मृत्युमुखी पडतात किंवा गेल्या दहा वीस वर्षांत किती मरण पावले असा प्रश्न कोणी…

1 year ago

उन्माद आणि बेपर्वाई…

स्टेडियममध्ये क्षमतेपेक्षा दुप्पट लोक घुसल्यामुळे स्टेडियमचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले होते, त्याचा परिणाम दरवाजे तोडून लोकांनी आत घुसण्याचा प्रयत्न…

1 year ago

धारावीची नरकातून सुटका होणार…

पूर्वी ब्रिटिशांच्या काळात कुंभारवाडा म्हणून ही वसाहत प्रसिद्ध होती. नंतर तामिळ लोक मोठ्या संख्येने आले. धारावीत मुस्लीम वस्ती मोठी आहे.…

1 year ago

पारदर्शक कारभार कुठे आहे ?

मुंबईला तीन पालकमंत्री आहेत आणि मुंबई महापालिकेवर आयएएस दर्जाचे पाच आयुक्त आहेत. मुंबई महापालिकेच्या कारभारावर श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आशीष…

1 year ago

मुंबईची तुंबई थांबणार कधी?

मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावरच गुडघाभर पाणी. हिंदमातापासून अंधेरी-मिलन सब वे, शीवचे गांधी मार्केट पाण्याखाली. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशीच देशाची आर्थिक राजधानी मुंबईची…

1 year ago

ऑल इज वेल, दॅटस एन्ड वेल…

भुजबळांचा मंत्रीपदाचा शपथविधी झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यात त्यांच्या अभिनंदनाचे फलक लागले. पण माध्यमात व समाज माध्यमांवर भुजबळांवर कोणी, केव्हा, काय भ्रष्टाचाराचे…

1 year ago

एक नेशन, एक मिशन, विरोधकांमध्ये खदखद…

ऑपरेशन सिंदूर व पाकिस्तानचा दहशतवाद चेहरा जगाला समजावून सांगण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या नावांची घोषणा केली आणि विरोधी पक्षात असंतोषाचे…

1 year ago

चीन, तुर्कीची पोलखोल…

जगात सुमारे ५० इस्लामिक देश आहेत. पैकी तुर्की व अजरबैजान या देशांनी भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पूर्ण ताकदीने साथ दिली. तुर्कीने…

1 year ago

शस्त्रसंधी कुणासाठी…

दहशतवादी कारवायातून भारतात रक्तपात घडविणाऱ्या पाकिस्तानवर विश्वास कसा ठेवायचा हाच कळीचा मुद्दा आहे. देशाची फाळणी झाल्यापासून पाकिस्तानमध्ये कधीच शांतता नांदलेली…

1 year ago

जिहादी जनरल…

पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने दिल्लीत २४ एप्रिल रोजी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्यात गृहमंत्रालयाने सादरीकरण केले. जून २०१४ ते…

1 year ago