सत्ता संघर्ष

घोषणा आणि वल्गना…

इंदिरा गांधींनी १९७१च्या निवडणुकीत ‘गरिबी हटाव’ची घोषणा केली. काँग्रेसच्या अनेक पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना दरवेळी गरिबी हटवणार अशी पुंगी…

2 years ago

मुंबईवर वर्चस्व कोणाचे ?

मुंबईतील सहापैकी तीन जागांवर भाजप लढत आहे. उत्तर मुंबईतून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, उत्तर - मध्य मुंबईतून अॅड. उज्ज्वल निकम…

2 years ago

मुंबई म्हणजे मिनी इंडिया पण…

आज मुंबईच्या लोकसंख्येत एक कोटीपेक्षा जास्त अमराठी आहेत. सर्वाधिक उत्तर भारतीय आहेत. रोजगाराच्या शोधात परप्रांतीयांचे लोंढे वर्षानुवर्षे मुंबईवर आदळत आहेत.…

2 years ago

अब की बार; महाराष्ट्र मोलाचा…

सन २०१४ व २०१९ मध्ये मोदींना देशात पर्याय नव्हता व २०२४ मधेही देशपातळीवर पर्याय नाही. पण इंडियाकडे पंतप्रधानपदाचा चेहरा कोण…

2 years ago

राहुल गांधी आणि रायबरेली…

उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघ हा गांधी परिवाराचा गड मानला जातो. सन २०१९च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने उत्तर प्रदेशातील ८० मतदारसंघांपैकी…

2 years ago

लोकसभेतील बिनविरोध भाग्यवान…

सन २०१९ मध्ये केंद्र शासित प्रदेश होण्यापूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये आजवर चार जण लोकसभेवर बिनविरोध निवडून गेले आहेत. आंध्र प्रदेश व सिक्किममधून…

2 years ago

कोकणवासीयांचे दादा…

नारायण राणे यांचे नाव, लोकप्रियता, ताकद, क्षमता, संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांची फौज, कामाचे वाटप व प्रचाराचे नियोजन, कोकणवासीयांच्या सुख-दु:खात सदैव सहभागी…

2 years ago

मॅच सुरू झाली; ‘इंडिया’चा कर्णधार कोण ?

इंडियाकडे पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून कोणी चेहरा नाही. मग मोदींविरुद्ध कोण, या प्रश्नाचे उत्तर मतदारांना सांगता येत नाही. पंतप्रधानपदासाठी विरोधकांकडे कोणी…

2 years ago

नालायक, कोडगा, वेडा, मूर्ख, काय हे…

अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यांतील प्रचारात एकमेकांवर शरसंधान करण्याची सत्ताधारी व विरोधी पक्षांत मोठी स्पर्धा सुरू झाली आहे. सरकारच्या निर्णयांवर…

2 years ago

सब का साथ ते मोदी की गॅरेंटी

भाजपचे संकल्पपत्र ही मोदींची गॅरेंटी आहे, यावर पक्षाचा अधिक भर आहे. २०१४ मध्ये पक्षाच्या घोषणापत्रात मोदी हा शब्द ३ वेळा…

2 years ago