ज्ञानदेव सांगतात की, काहीही ‘आपोआप’ घडत नाही. प्रत्येक गोष्टीमागे एक कारण असते, एक विचार असतो, एक नियोजन असते. जशी मडकी…
आत्मसुख म्हणजे काय तर स्वतःमध्ये असलेली पूर्णता. ज्याला स्वतःची ओळख पटली, त्याला काही कमी वाटत नाही. त्याला मिळालेलं काही हरवत…
‘एकपत्नीव्रत’ हा शब्द इथे अधिक गूढ अर्थाने वापरलेला आहे. आत्मा एकच आहे, अद्वैत आहे, त्याचा संबंध एका प्रकृतीशीच आहे. तो…
येरी जीवाभावाचिये पालविये । कांही मर्यादाच करूं नये ।पाहिजे कवण हें आघवें विये । तंव मूळ तें शून्य ।। २७…
हें ऐसें काइसेया करावें । जें अमृतींही रिगोनि मरावें ।तें सुखें अमृत होऊनि कां नसावें । अमृतामाजीं ।। १५३ ।।…
यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र ।तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ।। १२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
जे ज्ञानाचा कुरुठा । तेथ सेवा हा दारवंटा ।तो स्वाधीन करी सुभटा । वोळगोनी ।। १६६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा…