गडचिरोली - येथील नाट्यश्री साहित्य कला मंच या संस्थेतर्फे राज्यस्तरीय महामृत्युंजय वाङ्मय स्पर्धा -२०२४ आणि २०२५ चे आयोजन केले आहे.…
पंखांच्या बळावर मी संपलो नाही वाटेवरमी थांबलो जरी वळणावरपुन्हा चालत राहिन मीमाझ्या पंखांच्या बळावर पुन्हा चालेन मीमाझ्या नव्या दमानेजिद्द चिकाटी…
तुम्हीच सांगा, अध्यक्ष महोदयराजकारण केव्हा करायचं..? धरण फुटल्यावरकी खेकडे पोसल्यावरकोरड्या धरणात नेता मुतल्यावरकी पक्षांतर करुननेता तांदळासारखा धुतल्यावरका सोयाबीन, कापूस, कांदाचाळीत…
भीती लोटला किती काळदेश स्वतंत्र होऊनीपरी भीती येथलीनाही संपली अजुनी… अबलांना तुडवीले जातेयभोगदासी समजूनीकिती विटंबना देहाचीतुकडे,तुकडे करुनी…. सोसतेय घाव अजुनहीनारी…
वर्तमानपत्रांनीकविता, कथा, समीक्षाछापण्याचेएक युग होते आताते सारे त्यांनीचगारद करण्याचेयुग आहे लेखन ही कला आहे,शब्द तिचे माध्यम आहे,निराकाराला आकार देणारा, साकार…
अस्तीनितले साप... वासुदेव महादेवराव खोपडे यांची कविता... नका पाजू दूध आजअस्तिनीतिल्या सापांनावेचुन ठेचुन मारादेशी काळ्या फिरंग्यांना ।। भ्रष्टाचारी दुराचारी शोधा…
सध्याच्या राजकिय घडामोडीवर भाष्य करणारी शिवाजी सातपुते यांची कविता... काय टेटस हाय धोत्र्याच्या फांदीवर, भोपळ्याची फुलं,कमळाच्या मांडीवर, कॉंग्रेसची मुलं, बीनबंडी…