कोल्हापूरला न्याय कधी मिळणार…? कोल्हापूरच्या जनतेला न्यायालय मिळाले पण न्याय नाही मिळाला. तो न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर गोलमेज परिषद हे व्यासपीठ…
कोल्हापूरसह सहा जिल्ह्यातील वकील आणि पक्षकारांच्या 40 वर्षाच्या लढ्याला अखेर यश येवून मुंबई उच्च न्यायालयाचे सर्कीत बेंच मंजूर करणेत आले.…