ग्रामीण अर्थव्यवस्था

उसाच्या एफआरपीचा प्रश्न : गोड साखरेमागची कडू वस्तुस्थिती

उसाच्या एफआरपीमध्ये टनाला शंभर रुपयांची वाढ जाहीर होताच सरकारने शेतकऱ्यांना दिलासा दिल्याचा दावा केला; पण प्रत्यक्षात वाढत्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत…

3 months ago

2026-27 हंगामासाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकरिता 365 रुपये प्रति क्विंटल या वाजवी आणि किफायतशीर दराला मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

नवी दिल्‍ली - ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने ऊस…

3 months ago

दुसऱ्या महाराष्ट्राचे काय करायचे ?

आपला महाराष्ट्र 66 वर्षांचा झाला. दोनच दिवसांपूर्वी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन सर्वत्र साजरा करण्यात आला. या निमित्ताने महाराष्ट्राच्या वाटचालीचा…

3 months ago

‘हुतात्मा पॅटर्न’चे तुम्ही मालक आहात का..?

नागनाथ अण्णा नायकवडी यांच्या कुटुंबामध्ये ही पिलावळ कशी जन्माला आली आणि त्यांनी इतर अनेक सहकारी संस्थांमध्ये ज्या प्रकारे भ्रष्टाचार आणि…

3 months ago

शिवाजी विद्यापीठामध्ये ”द मिऱ्याकल ऑफ मिलेटस् : लोकल ग्रेन्स्, मॉडर्न वंडर्स” पुस्तकाचे प्रकाशन

कोल्हापूर - शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग आणि भारतीय किसान संघ यांच्यावतीने शाश्वत शेती व कृषी अर्थव्यवस्थेच्या क्षमता वृध्दीसाठी…

3 months ago

मध्यमवर्गीयांची ‘अधांतरी’ अवस्था !

विशेष आर्थिक लेख.. भारतीय अर्थव्यवस्थेची घोडदौड सध्या जगात चर्चेचा विषय आहे. आकडेवारीच्या भाषेत सांगायचे तर, आपण सर्वाधिक वेगाने प्रगती करत…

3 months ago

बळीराजाचं ‘बाटुक’ आयुष्य — कवितेतून उमटलेली जिव्हारी लागणारी वेदना

शेतकऱ्याचं वास्तव जगणं मांडणारी कलाकृती - झालं बाटुकाचं जिणंजगाला अन्न देणारा शेतकरी आज स्वतःच्या पोटासाठी झगडतोय—ही केवळ परिस्थिती नाही, तर…

3 months ago

घरबसल्या मिळणार अस्सल रत्नागिरी हापूस! इंडिया पोस्टचा खास उपक्रम सुरू

भारतीय टपाल खात्याच्या, मुंबई क्षेत्राकडून जी-आय टॅग असलेल्या रत्नागिरी हापूस आंब्यांची घरपोच डिलिव्हरी करण्यासाठी उपक्रम सुरू मुंबई - सर्वसमावेशक विकास…

3 months ago

शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…

शेतकरी नेते विजय जावंधिया यांच्याशी खुली चर्चा…देशातील शेती संकट, बाजारव्यवस्था, किमान आधारभूत किंमत (MSP), बियाणे-धोरण आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या अडचणी यावर…

4 months ago

मित्रहो ! शेती संपली तर भारत संपला हे लक्षात ठेवा…

अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे…

4 months ago