गडचिरोली येथील नाट्यश्री साहित्य कलामंचचा महामृत्युंजय साहित्य पुरस्कार डॉ. सुनील पवार यांच्या सिझर न झालेल्या कविता या पुस्तकास जाहीर झाला…
तानाजी धरणे एक सृजनशील शेतकऱ्यांच्या वेदना घेऊन जगणारा कवी…त्यांच्या काव्यप्रांतातील कवितेची आरोळी फार मोठी आहे. अवतीभोवतीच्या जगाला कवेत सामावून घेण्याची…
मातीतलं सोनं या कविता संग्रहात अठ्ठावन्न कविता आहेत. कवी आपल्या जगण्याबरोबरच आपल्या भोवतालच्या मातीत राबणाऱ्या माणसांचे जगणे उभे करतो आहे.…