कूरः लेखकाची सांस्कृतिक सत्ता ही कोणत्याही प्रकारच्या राजकीय सत्तेपेक्षा श्रेष्ठ असते, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. रणधीर…
भौतिक बदलाबरोबर समाजाची बौद्धिक व सांस्कृतिक इयत्ता सुधारली पाहिजे, यावर सा. रे. पाटील यांचा विश्वास होता. ग्रंथसंस्कृती व वाचन संस्कृतीवर…
बाया पाण्याशीच बोलतात कवितेने इतिहास निर्माण केला - डॉ. रणधीर शिंदेअजय कांडर लिखित कवितेचा इचलकरंजीत रौप्यमहोत्सवी सोहळाडॉ. रणधीर शिंदे, प्रा.…
फेसाटी या पहिल्या कादंबरीस साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक नवनाथ गोरे यांची बंधाटी ही दुसरी कादंबरी आनंद प्रकाशन, पुणे यांनी…
१५ फेब्रुवारी... नामदेव ढसाळ यांचा जन्मदिवस ! यानिमित्त हे स्मरण… विष्णू पावले भारतीय साहित्यातील एक प्रमुख कवी म्हणून नामदेव ढसाळ…
थक्क होऊन जावे असा हा अरुण कोलटकर कवितापट अनेकविध गोष्टीमधून धावत आलेले एकटेपण आणि सादरीकरणाचा तटस्थपणा कोलटकर कवितेचा स्थायीभाव होता…
शिवाजी विद्यापीठाच्या प्रारंभ काळातील कुलसचिव व धडाडीच्या प्रशासक डॉ. उषा इथापे (१९२६- २००६) यांच्या कार्यकर्तृत्वाचा व आठवणींचा वेध घेणारा हा…
चळवळी म्हणजे भाषा-वाङ्मयाच्या परिवर्तनाचे टप्पे आहेत. ध्रुवीकरणातून, असमिताकरणातून साहित्य, वाङ्मयाचा लंबक अधिक विस्तारतो, समाज अधिक गतीशील होतो, त्यामुळे द्वंद्वात्मक चळवळींची…
‘कव्वा आलासा’, ‘गेलासा’ अशा विपुल शब्दांची उच्चारण घडण या भाषेत आहे. काही प्रदेशनिविष्ट शब्दही इथे सर्रास वापरले जातात. झाडूसाठी ‘साळोता’…