याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता ।येतुलेनि सर्वकालीं साम्यता । आपणपां होईल ।। २५६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा अर्थ…
परी मनाचेनि स्थैर्ये धरिला । भक्तीचिया भावना भरला ।योगबळें आवरला । सज्ज होउनी ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…
प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे ।म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागी ।। ४६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
जें विवेकातें भुलवी । संतोषासी चाड लावी ।बैसिजे तरी हिंडवी । दाही दिशा ।। ४१५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
तैसें चित्त लया जाये । आणि चैतन्यचि आघवें होये ।ऐसी प्राप्ति सुखोपायें । आहे येणें ।। ३८६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकी पाऊल न लागे ।येणें येणें प्रसंगे । येती बहुता सिद्धि ।। २७० ।।…
आइकें देह होय सोनियाचें । परि लाघव ये वायूचें ।जे आपा आणि पृथ्वीचे । अंशु नाही ।। २६८ ।। ज्ञानेश्वरी…
ध्यान कसे करायचे हे सद्गुरू शिकवितात. गुरू मंत्रावर ध्यान असावे. त्यावर मन केंद्रित करावे. नजर नाकाच्या शेंड्यावर ठेवावी. श्वासावर नियंत्रण…
उतारवयात ध्यान नित्य नेमाने करत राहिल्यास आरोग्यही उत्तम राहते. शेवटच्या क्षणापर्यंत सतत ध्यानात रममाण व्हायला हवे. देह ठेवतानाही सद्गुरूंचे, भगवंताचे…