ताडोबा म्हटले की वाघाचे दर्शन हेच जंगलभ्रमंतीचे अंतिम आकर्षण मानले जाते. मात्र या अरण्याचे खरे वैभव केवळ वाघात नसून असंख्य…
ताडोबाच्या जलवनात अलगद पावले टाकणारा ब्राँझ-विंग्ड जकाना आणि पिसारा फुलवून निसर्गाचे वैभव खुलवणारा मोर — छायाचित्रकार मिलिंद देशमुख यांनी टिपलेल्या…
सिंधुदुर्गातील बांदा–तिलारीच्या समृद्ध अरण्यात फिरताना टिपलेले जंगल पिंगळ्याचे छायाचित्र केवळ एक निसर्गदृश्य नाही, तर त्या परिसंस्थेच्या जैवविविधतेचा आणि पर्यावरणीय संतुलनाचा…
एखाद्या वन्य प्राण्याची भीती आपल्याला वाटते, ती त्याच्या हिंस्त्रतेमुळे नाही—तर त्याच्याविषयीच्या अज्ञानामुळे. जेव्हा आपण त्याच्या जगात डोकावतो, त्याच्या जगण्याची लढाई…
निसर्गात दररोज असंख्य चमत्कार घडत असतात, पण त्यांना पाहण्याची आणि टिपण्याची दृष्टी फार थोड्यांकडे असते. सुभाष पुरोहित यांनी कॅमेऱ्यात बंदिस्त…
जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…
भारताच्या अफाट भौगोलिक, सांस्कृतिक आणि आर्थिक विविधतेला एकत्र गुंफून एकात्मतेची नवी दिशा देणारी ‘आंतरभारती’ ही संकल्पना आज अधिकच महत्त्वाची ठरत…
भारताच्या एकूण भूप्रदेशाच्या सुमारे २४. ६ टक्के क्षेञ वनांखाली असुन पुढील काळात ३३ टक्केपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट आहे. देशांमध्ये १९८८ चे…
कोकणाच्या भूमीचा विचार केला, की निसर्गाच्या समृद्धीने भारावून जाणं स्वाभाविक आहे. पावसाने न्हालेली हिरवीगार शेतं, डोंगरउतारावर डुलणारी भातपिकं, नारळ, आंबा,…