तया बंधु कोण काह्याचा । द्वेषिया कवणु तयाचा ।मीचि विश्व ऐसा जयाचा । बोधु जाहला ।। ९५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
पहिल्या भेटीतील बोलीचे चार शब्दच आंतरिक ओढ निर्माण करतात. एखाद्याची बोली आपणाला मोहित करून टाकते. पहिल्या भेटीतील निरपेक्ष भाव, मनमोकळ्या…
मनाचे आणि बुद्धीचे एकमत झाले की जो निर्णय घेऊ तो शंभर टक्के नाही तरी जवळपास बरोबर असतो. शक्यतोवर पश्चाताप करण्याची…