एकेचि ठायी बैसला । परि सर्वत्र तोचि गेला ।हें असो विश्व जाहला । आंगेंचि तो ।। १०२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ब्रह्मज्ञानाचा सखोल अभ्यास करायचा आहे. ते मिळविण्यासाठी आवश्यक सर्व पायऱ्या अभ्यासायच्या आहेत. ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर आता पुढे जाणणे नाही. कारण जाणण्यासाठी…