मराठी साहित्य

जिज्ञासातृप्ती व आनंदपरेणी करणारा बालकवितासंग्रह: ‘एलियन आला स्वप्नात’

'एलियन आला स्वप्नात' हा आगळावेगळा आणि अद्भूतरम्य असा, बालवाचकांना निरामय आनंद देणारा कवितासंग्रह आहे. शब्दांच्या करामती, रंजकतेचा ध्यास, आनंदाची पेरणी…

3 years ago

कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता राहावे कार्यरत

वन मॅन आर्मी प्रमाणे त्याचे व्यक्तिमत्त्व असते. एकट्यानेच सर्व आक्रमणे थोपवण्याचे सामर्थ्य त्याच्यात असते. सिंह जसा एकटाच सर्वांशी मुकाबला करू…

3 years ago

नवदुर्गाः ‘दि ग्रेट मॅन.. अरूणाताई..’

नवरात्रौत्सव ३ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! नागपूरस्थित अरूणा सबाने यांचेविषयी एका वाक्यात बोलायचे झाले तर- ‘दि ग्रेट मॅन.. अरूणाताई..’…

3 years ago

नवदुर्गाः सोशिकतेला स्वतःची शक्ती बनवून स्वतःला सिद्ध करणारी ॲड. सुदर्शना जगदाळे

नवरात्रौत्सव ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..!ॲड. सुदर्शना जगदाळे ॲड. सुदर्शना जगदाळे… औरंगाबादमधील एक मुलगी पण सध्या ठाणे- मुंबईमध्ये आपले…

3 years ago

अक्षरसागर पुरस्कारासाठी पुस्तके पाठविण्याचे आवाहन

कोल्हापूर - गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंच यांचेवतीने अक्षरसागर साहित्य पुरस्कार देण्यात येतात. यासाठी पुस्तके मागविणेत येत आहेत. कादंबरी, कथा…

3 years ago

नवदुर्गाः आधुनिक बहिणाबाई विमल माळी

नवरात्रौत्सव - ओळख : वेगळी वाट चोखाळणाऱ्या नवदुर्गांची..! सौ. विमलताई माळी गाव अनगर, तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर. डिग्री खुरप, वय…

3 years ago

स्वानुभवासाठीच हवे वैराग्य

मनातील विषयांची शुद्धताही अशीच करायची आहे. मनातील विषय योग्य गोष्टीत मिसळायला हवेत. देहातील विषय हे त्यात विरघळायला हवेत. मनातील राग,…

3 years ago

छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येक मराठ्याच्या हृद्ययात स्वराज्य निर्मिले – जयसिंगराव पवार

कोल्हापूर: छत्रपती शिवाजी महाराजांनी केवळ भूमीवर नव्हे, तर प्रत्येक मराठ्याच्या हृदयात स्वराज्य निर्माण केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव…

3 years ago

माझ्या संपत्तीत भर कधीच का नाही पडली?

श्रीमंतांच्या यादीतआले पुनः तेच तेत्यांच्या संपत्तीत बघाकिती वाढ झालीअब्जाधीशांच्याहीयादीत बघा कशी भर पडलीपण समृद्धी त्यानेनेमकी कोणाची वाढली? कधी तरी तरसांगा…

3 years ago

आडतास…. लोकलयींचा वारसा जपणारा कवितासंग्रह..!

जी कविता जात्याच्या दळणातून, लोकगीतांच्या वळणातून, आणि माती घामाच्या मळणातून बाहेर येते, तिची अनुभूती घ्यायला माणूस सातत्याने निसर्गाच्या कुशीतच असावा…

3 years ago