सातारा जिल्ह्यात एक नाही, दोन नाही, तर तब्बल 25 किल्ले वसलेले आहेत. या 25 किल्ल्यांच्या वर्णनावर आधारित संदीप तापकीरांचे हे…
कोणताही क्षण वाया न घालवणे हेच यशामागचे रहस्य आहे ? क्षणाची किंमत कळाली तर आयुष्याची किंमत कळते. उपयुक्त वेळेचा अचुक…
मानवाला जगण्यासाठी दोन गोष्टींची आवश्यकता असते. त्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंद, समाधान. हा आनंद कसा मिळवायचा ? एक कर्मचारी…
वाढत्या लोकसंख्येला कुपोषणापासून रोखण्यासाठी उत्पादकता वाढविणे हे आव्हान आहे. पण हे आव्हान स्वीकारताना उत्पादित होणारा माल आरोग्यास घातक ठरणार नाही…
रमजान बरीच वर्षे झाली कविता लिहितोय, ऐकवतोय आणि मुख्य म्हणजे जगतोय. तो चांगला कवी आहे आणि त्याच्या कविता चांगल्या आहेत…
‘‘प्रशांत केंदळे यांच्या कवितांतील आशय त्यांचे विषय यात वापरलेल्या प्रतिमा, प्रतीकं, रुपकं पाहता त्यांनी कुणाचंही कुंकू आपल्या भाळात भरून लेखणीशी…
रंग या काव्यसंग्रहाविषयी थोडेसे.. रोजच्या जगण्यात मनात भावभावनांचे विविध तरंग उठत असतात. कधी आपल्या अनुभवातून तर कधी आजुबाजुला घडणाऱ्या ऐकीव…
संस्कृतीत असलेला गोडवाच ज्यांना समजलेला नाही ते टिंगल-टवाळी करणारच. वात्सल्य या शब्दाचा अर्थ वासना असा लावणाऱ्यांना ग्रामीण संस्कृती कशी समजेल.…
एकरेषीय कथानक असलेली ही कहाणी पारंपरिक रीतिने शिंपी व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकाच्या जगण्याची झालेली परवड मराठवाडी बेाली भाषेत आणि ओघवत्या शैलीत…
संसारसुद्धा या वृक्षासारखाच आहे. त्यालाही जमिनीत मुळे आहेत तशी वरती हवेतही मुळे आहेत. त्याचीही वाढ या वड-पिंपळासारखीच आहे. पण आत्मज्ञानाची…