आषाढी वारीमुसळधार पावसाच्या सरीआनंदी आनंद भक्तांच्या दारी हिरवा गार शालू पसरला भूमीवरीनागमोडी लालसरी नदीची नथणी नाकावरीनटली भूमाता, स्वागत करी वारकरी,प्रसन्न…
राजन कोनवडेकरांची एक भाव कविता…….. || गोकूळी हवा धूंद आहे || मूरलीच्या सुरातूनीवाहतो मुकूंद आहे |गोकूळी हवा धूंद आहे ||…
बंडोपंतानी तब्बल १९२ चारोळ्या या संग्रहात अंतर्भूत केलेल्या आहेत. या काव्यविधेतून त्यांनी त्यांच्या अनुभवातून तसेच चिंतनपर प्रवृत्तीतून संतांचे मार्गदर्शन, सुसंस्कार,…
आरोग्यदायी उपाय योजायला हवेत. कडुलिंबाचे महत्त्व ओळखून त्याचा वापर पुन्हा शेतीमध्ये वाढवायला हवा. त्याचे फायदे, लाभ घ्यायला हवेत. खर्चाची बचतही…
दान देणे हा शेतकरी कुटुंबाचा स्वभाव आहे. घरात आलेला पाहुणा मोकळ्या हातानं कधीही माघारी जाणार नाही याची काळजी घेतली जाते.…
निसर्गाच्या नियमाप्रमाणेच सद्गुरुंचे कार्य अखंड सद्गुरूही असेच वळवाच्या पावसासारखे आपल्या जीवनात बरसतात. आपल्या सुकलेल्या, दुःखी जीवनात बहार निर्माण करतात. नवी…
मोह!!! आपल्या षडरिपू पैकी एक… जन्मलेल्या बाळापासून ते शंभर वर्षांच्या व्यक्तीपर्यंत सगळे मोहात गुरफटलेले आहेत. मोह उपजतच असतो. छोट्या बाळाला…
काय झाडी, काय डोंगार, काय हाटील हे गुवाहाटीत आहे. पण महाराष्ट्रातील सह्यादीच्या कुशीत कृषी पर्यटनाला वाव देऊन जगभरातील पर्यटकाला काय…
कोष्टी साधारणपणे किटक, कृमी किंवा लहान पाली, बेडूक खातो. पण, काही अर्कनिड्स कुळातील कोष्टी खूपच खादाड असतात. त्यांच्या आकारापेक्षा ३०…
कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी अनेक प्रयोग झाले आहेत. यजुर्वेदात कारीरी इष्टिनामक यज्ञ सांगितला आहे. पुरातनकाळातही पाऊस पाडण्यासाठी विविध यज्ञ केले जायचे.…