मराठी साहित्य

नव्या जगाची वाट : सारीपाट

अंकुश गाजरे यांच्या "सारीपाट" या कथासंग्रहात भेटणारी माणसं ही मध्यमवर्गीय जगणं जगणारी आहेत, जगण्याची रोजची लढाई लढणारी, हरणारी आणि फक्त…

4 years ago

दान करा, पुण्य करा, पण…

दान कोणाला करायचे? दान कधी करायचे? दान का करायचे? याचा सर्वांगीण विचार करायला हवा. तरच दान लाभदायक ठरते.राजेंद्र कृष्णराव घोरपडेमोबाईल…

4 years ago

तरल प्रतिभेद्वारे रसिकांना भूरळ घालणारा कवितासंग्रह

एकंदरीत एकापेक्षा एक सरस अशा काव्यरचनांमधून कवीने आपल्या तरल प्रतिभेद्वारे रसिकांना अक्षरक्षः भूरळ घातलीय. शब्दप्रतिभेचे अनुपम लेणे लेवून कवीने काही…

4 years ago

छत्रपतींचा सुंदर इतिहास

छत्रपतींचा सुंदर इतिहास छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत. महाराष्ट्रच नव्हे तर संरक्षण शास्त्राचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनातील आदराचे स्थान.…

4 years ago

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे पुरस्कार जाहीर

गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचतर्फे साहित्य पुरस्कार - 2021ची घोषणा करण्यात आली आहे. या पुरस्कारांचे वितरण १४ एप्रिल रोजी मडिलगे…

4 years ago

अहंकारावर नम्रता हाच उतारा

अहंकारावर नम्रतेचा उतारा आहे. अहंकार बळावू नये यासाठी अंगात नम्रता वाढवायला हवी. जितकी नम्रता वाढेल तितकी अहंकाराची तीव्रता कमी होत…

4 years ago

पोहरागड-उमरीगडेर … वारी पंढरपूरेती ..भारी………………!

दखल एका प्रेरणास्थळाची……! पोहरागड-उमरीगडेर येथे भरण्यात येणाऱ्या यात्रेतील प्रथा परंपरावर काही बंधणे घालणे गरजेचे आहे. भक्तांच्या सोयी सुविधांसाठी प्रयत्न होण्याची…

4 years ago

रिकाम्या झोळीतील सकारात्मकता

रिकाम्या झोळीतील सकारात्मकता महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर भटक्या जमातींचे राहणीमान आणि जीवनमान अजूनही सुधारलेले नाही. अजूनही त्यांची जगण्यासाठीची धडपड पूर्वीसारखीच…

4 years ago

गुरुसेवेतून मानवासाठी ज्ञानाची परंपरा

जीवनाचा अर्थ समजून घेण्यासाठी आत्मज्ञानी गुरूंची गरज आहे. ते ज्ञान पैशाने विकत घेता येत नाही. येथे सेवा हाच धर्म आहे.…

4 years ago

बळीराजाला जगण्याची नवी उमेद देणारी कादंबरी

शेतकर्‍याने आपल्यावरील अन्यायांना कुरवाळत न बसता त्यांच्याशी दोन हात करण्याची हिंमत बांधावी. "वादळाची काय भीती, तेच माझे गीत गाती" या…

4 years ago