कवयित्री प्राचार्य रत्नमाला भोयर यांच्या काव्यभाषा साधी वाटत असली तरी प्रकृतीने ती प्रगल्भ आणि भावसमृध्द आहे. त्यांच्या कवितेतून शेतकऱ्यांचे दुःख,…
काऱ्या मातीतील हिवरा इसरा या प्रातिनिधीक काव्यसंग्रहात झाडीबोलीच्या गौरवाबरोबर झाडीपट्टीची लोकधारा, परंपरा, मातीत रुजलेल्या भावभावना म्हणजे भूतलावरील स्वर्गसुंदर राजमहालतील विलोभनीय…
तिन्ही दीर्घकथांचे वैशिष्ट्य म्हणजे या कथा परदेशी वातावरणात घडतात वा संबंधित आहेत आणि त्यात परदेशात वास्तव्य करणाऱ्या तरुण मुलामुलींचे प्रश्न,…
सत्याचा शोध घेऊन संशयावर मात करायला हवी. अध्यात्मातील सत्य काय आहे हे जाणून घेऊन स्वतःचे अज्ञान दूर करायला हवे. म्हणजेच…
https://youtu.be/APyRTHmnWak सौै अपर्णा पाटील गुलाबाचं फुल दे तुझ्या हातून फक्त एकदागुलाबाचं फुल देआनंदाच्या लहरीमध्येमनाला या भिजू दे. रंग म्हणशील तरलालंच…
स्वामी विवेकानंद यांचा १२ जानेवारी हा जन्मदिन. यानिमित्त आजच्या परिप्रेक्ष्यातून त्यांच्या विचारांचा घेतलेला हा वेध...डॉ. अलोक जत्राटकर मोबाईल - 8698928080…
सेवेमुळे मनुष्यास आधार भेटतो. सेवेमुळे मनुष्य सुखावतो. सेवेमुळे मनुष्याचा बोजा हलका होतो. संकटात सापडलेल्या, खचलेल्या मनांना सेवेने दिलासा मिळतो. यासाठी…
ज्या अनोळखी व्यक्तीशी काही घेणे देणे नसते त्याला आपण जपतो. पण आपलीच जिवाभावाची असलेली मात्र आपण का जपत नाही. एवढे…
परिसरातील मूर्त्याविषयी लोकांमध्ये प्रचंड श्रद्धाभाव दिसुन येतो. यावरून हा भाग प्राचीन काळी वैभवशाली आणि श्रीमंत संस्कृतीचा असावा असे प्रकर्षाने जाणवते.…