मराठी साहित्य

‘शब्दरंगी रंगताना’…….अर्थात शब्दांचा शोभादर्शक !

अरविंद लिमये यांनी आत्तापर्यंत अनेक कथा, एकांकिका, नाटके, बालनाट्ये लिहून विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सादर करून पुरस्कारही मिळविले आहेत. त्यामुळे त्यांचा…

1 year ago

अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाजचिंतन ग्रंथ म्हणजे त्यांच्या कादंबरी वाङ्मयाची पुनर्भेट – डॉ. रणधीर शिंदे

कोल्हापूर - अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतील वास्तव व सम्यक समूहाचा विचारपट म्हणजे अण्णाभाऊंची कादंबरी: आशय आणि समाज चिंतन हा…

1 year ago

चैतन्यपूर्ण सौंदर्यात सत्याचा अनुभव

जें उन्मनियेचें लावण्य । जें तुर्येचें तारुण्य ।अनादि जें अगण्य । परमतत्त्व ।। ३२० ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…

1 year ago

अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन

'अण्णाभाऊंची कादंबरी आशय आणि समाज चिंतन' हा ग्रंथ आपल्या हाती देताना मनस्वी आनंद होत आहे. मराठी साहित्याचे वाचक, विविध विद्यापीठातील…

1 year ago

अद्वैताच्या ‘निव्वळ शुद्ध चैतन्याची’ प्रचिती देणारा दीपस्तंभ

पाठीं तेथेंचि तो भासळला । तव शब्दांचा दिवो मावळला ।मग तयाहि वरी आटु भविन्नला । आकाशाचा ।। ३१४ ।। ज्ञानेश्वरी…

1 year ago

मराठवाडा साहित्य परिषदेचे वाङ्मय पुरस्कार जाहीर

छत्रपती संभाजीनगर - मराठवाडा साहित्य परिषदेचे '२०२५'चे वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर, सचिन कुसनाळे, पांडुरंग पाटील आणि अनिल अतकरे यांना जाहीर…

1 year ago

गुरुकृपा अन् अनुभवाचे अविष्कार

म्हणोनि तेथिंची मातु । न चढेंचि बोलाचा हातु ।जेणें संवादाचिया गांवाआंतु । पैठी कीजे ।। ३११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…

1 year ago

समकाळाचे भान जपणारी कलानगरीची कविता

कोल्हापूर जिल्ह्यातील नव्या पिढीतील निवडक कवींच्या कवितांचा प्रतिनिधिक कवितासंग्रह कलानगरीची कविता याचे प्रकाशन रविवारी ( १३ जुलै ) कॉमर्स कॉलेज…

1 year ago

अनुभव हेच अंतिम ज्ञान

गगनीं गगन लया जाये । ऐसें जें कांहीं आहे ।तें अनुभवें जो होये । तो होऊनि ठाके ।। ३१० ।।…

1 year ago

मारुती चितमपल्ली यांच्या लेखनाचा नवा पैलू ।। चितमपल्ली आणि गंडभेरूंड ।।

माझ्यासारख्या चौकस वाचकाचं सहज वाचनही निरुद्देश राहू शकत नाही, असं माझ्या लक्षात आलं. मारुती चितमपल्ली यांचे लेख वाचताना काय काय…

1 year ago